दिनांक २३-२४ फेब्रुवारी २०१९ रोजी सांगली येथे "रेसिड्यु फ्री ऑर्गनीक मिशन इंडिया फेडरेशन (रोमीफ इंडिया)' ची तिसरी सेंद्रिय व विषमुक्त शेती परिषद व सेंद्रिय धान्य मोहोत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री श्री.सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पार पडले यावेळी




दिनांक 18/11/2018 रोजी सावंतवाडी येथील नवसरणी मध्ये “ रेसिड्यू फ्री आँरगेनिक मिशन इंडिया फेडरेशन’ आणि “सिंधुदुर्ग डिस्ट्रिक ऑर्गेनिक फार्मर फेडरेशनच्या’ संयुक्त विद्यमाने सेंद्रिय व विषमुक्त शेती परिषद पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या वतीने कृषी व पणन विभागाचे सेवानिवृत्त सचिव श्री विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साहात पार पडली.यावेळी पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी येथील शेतकरी व रोमीफचे कोकण विभागातील सर्व पदाधिकारी हजर होते.




"रोमीफ इंडिया' प्रणित "सेंद्रिय व रेसिड्यू फ्री' उत्पादनांचे स्टॉल पुण्यात "पॅव्हेलिऑन मॉल' च्या आवारात प्रत्येक महिन्याच्या दर "शनिवार व रविवार' दिवशी सुरु झालेले आहेत. पुण्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात हा उपक्रम "रोमीफ इंडिया' राबवणार आहे. सर्व सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी नोंदणी करा........ डॉ.प्रशांत नाईकवाडी (चेअरमन रोमीफ इंडिया).




चित्रे गुरुजी सभागृह बारडी ता.डहाणु जिल्हा: पालघर येथे "रेसिड्यु फ्री ऑर्गनीक मिशन इंडिया फेडरेशन' (रोमीफ) ची दुसरी राज्यस्तरीय “सेंद्रिय शेती प्रमाणीकरण’ परिषद पार पडली यावेळी कोकण , गुजरात व राजस्थान येथील प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे रेसिड्यू फ्री & ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन (रोमीफ) व तेथील अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक "श्री व सौं अतुल काका शहा' (चंदूकाका सराफ & सन्स चे व्यवस्थापकीय संचालक ) यांच्या माद्यमातून आयोजित करण्यात आली होती.




मोहाडी ता.डिंडोरी जिल्हा :नाशिक "सेंद्रीय व रेसिड्यु फ्री व्यवस्थापन' या विषयी व्याख्यान




मंगळापुर , संगमनेर,येथे "शेतीची बदलती दिशा विषमुक्त -सेंद्रिय शेती' या विषयी व्याख्यान




अहमदनगर शहरात लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय येथे “सेंद्रियव विषमुक्त शेती शाश्वत शेतीच्या वाटा’ या विषयी व्याख्यान




आत्मा विभाग सातारा जिल्हा येथे “सेंद्रिय शेती प्रमाणीकरण’ या विषयी व्याख्यान




“रोमीफ’ रेसिड्यु फ्री ऑरगेनिक मिशन इंडिया फेडरेशन (रोमीफ) चा पहीला आंतराष्ट्रीय करार काठमांडु येथे झाला




“कोल्हेवाडी’ येथे “क्रुषिपरिसंवाद’ आयोजित केला होता यावेळी “सेंद्रिय शेती व शाश्वत आरोग्य' या विषयी व्याख्यान




Residue Free Organic Mission India Federation
(Revolutionary steps towards health, environment, and sustainable agriculture.)

This group is operating since past two years or more and is active and connected through social media’s WhatsApp group named as “Global Organic movement”. It is the evidence of genuine hard efforts taken with sincere and noble intentions by Dr. Prashant Naikwadi. He took the initiative with the help of some social reformers, social organizations, Certification agencies, agricultural professors, people associated with organic & Residue free farming like farmers, producers, Technical person, entrepreneurs, vendors, consumers, and students.This all Experts in organic field have started “Global Organic Movement” and have organised jointly with state council “State level first Organic Tribal Farmers council” in Akole Tehsil in Ahemadnagar’s tribal area in Maharashtra State

Latest Update
Oct 1
सेंद्रिय शेती प्रमाणीकरण शिबिर

कोसबाड ता. डहानू

ROMIFINDIA
Logo